Marathi Quote in Blog by Kirti Kumavat

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

सुदृढ आयुष्यावर काही .....

तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यदायी जिवनशैलीसाठी नियमित व्यायाम हा अनेकांच्या जिवनक्रमाचा मह्त्वाचा घटक बनला आहे . तसेच जिम जॉईन करण्यामागे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात जसे वेट गेन , वेट लॉस , फिटनेस , स्टॅमिना बिल्ड अप अशा विविध कारणांसाठी अनेक जण जिम ची वाट धरतात . जीम चा विचार करत असताना काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे . जिम ला जाणं चांगलं आहे , कारण त्यामुळे शरीर सुदृढ राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं व आपली लाईफ स्टाईल मध्ये फरक पडतो.व तसेच जिम करून तुम्ही योगा,मेडिटेशन केल्या ने सुद्धा लाईफ स्टाईल खुप प्रमाणात सुधारते .

तसेच जिम मधील दुसरे कोणीतरी ज्या प्रकारे व्यायाम करते , त्या प्रमाणे कॉपी करू नका आधी ट्रेनरचा सल्ला घ्यावा.

तसेच जिम करताना मुख्य आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते . एक्ससाईज करणाऱ्यासाठी व तसेच आरोग्यदायी जिवनशैलीसाठी न्यूट्रेशन असणारी डाईट केली पाहिजेत ,तसेच हिरव्या भाज्या , पालक हे सुद्धा खुप फायद्याचे असते . हिरव्या भाज्यांमध्ये एंटीऑक्ससाईड ची मात्रा भरपूर असते .त्यामुळे त्वचा आणि रक्तासाठी व्यवस्थित काम करते . तसेच ब्राऊन्ड राईस ,गहू ,नाचणी ,बाजरी या सारखे धान्य जेवणात जास्त वापरले जावे . व फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते . सफरचंद हा मांसपेशीला स्ट्रॉंग बनवतो . सगळ्यात महत्त्वाचे पाणी आपल्याला दिवस भरातुन ४ ते ६ लिटर पिणे आवश्यक असते . पाणी पिल्यामुळे शरीरातील रासायनिक विषारी पदार्थ बाहेर पडतात . तसेच उत्तम आरोग्यासाठी झोप असणे आवश्यक आहे . अमेरिकेच्या न्याशनल स्लीप फाऊंडेशन ने सुद्धा ८ तासाची झोप घेणे हे आवश्यक आहे हे सांगितले , ८ तासाची झोप घेतल्याने रोग होण्याचा धोका कमी होतो . पण पुरेशी झोप न घेतल्यामुळे ह्रदय रोग, रक्तदाब , ब्लडप्रेशर आणि मधुमेह ह्या सारख्या रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो .

तसेच रोज ४० किंवा १ तास एक्ससाईज करणे आवश्यक आहे .

आजच जीवन हे धावपळीचं झालेलं आहे. त्यामुळे वेळेवर जेवण करणे जमत नाही , व त्यामुळे आजार जडतात , आपण सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार व कशा प्रकारे घ्यावा तसेच कोणत्या वेळेवर घ्यावा . त्या साठी डाईट प्लॅन बनवणे अत्यंत गरजेचे आहे व ज्यांना आपला डाईट प्लॅन बनवायचा आहे . त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा .

कैलाश भोईर

whats app no :-7738262141

Marathi Blog by Kirti Kumavat : 111094320
New bites

गांव की ज़िंदगी – सुकून का असली घर
गांव की ज़िंदगी – सुकून का असली घर

सुबह की पहली किरण जैसे ही खेतों पर पड़ती, पूरा गांव सुनहरी रोशनी से जगमगा उठता। पक्षियों की मधुर चहचहाहट, मंदिर की घंटियों की आवाज़ और ठंडी हवा मन को एक अलग ही शांति देती थी।

शहर में रहने वाली अनन्या कई साल बाद अपने दादा-दादी के गांव आई थी। शहर की भागदौड़, ट्रैफिक और मोबाइल की दुनिया में वह खुद को थका हुआ महसूस करती थी। गांव पहुंचते ही उसने देखा—हर चेहरे पर मुस्कान थी, हर घर का दरवाज़ा खुला था और हर इंसान एक-दूसरे का हाल पूछ रहा था।

एक सुबह दादाजी उसे खेतों में ले गए। हरी-भरी फसलें हवा के साथ झूम रही थीं। किसान मेहनत कर रहे थे, लेकिन उनके चेहरों पर संतोष साफ दिखाई दे रहा था।

अनन्या ने पूछा, "दादाजी, यहां लोगों के पास शहर जैसी सुविधाएं तो नहीं हैं, फिर भी ये इतने खुश कैसे हैं?"

दादाजी मुस्कुराए और बोले, "बेटी, खुशी बड़ी-बड़ी इमारतों में नहीं, बल्कि संतोष, अपनापन और प्रकृति के साथ जीने में होती है।"

उस दिन अनन्या ने बच्चों के साथ मिट्टी में खेला, पेड़ों की छांव में बैठकर कहानियां सुनीं, तालाब किनारे सूर्यास्त देखा और रात को खुले आसमान में अनगिनत तारों को निहारा।

जब वापस शहर लौटने का समय आया, तो उसके दिल में एक नई सोच जन्म ले चुकी थी। उसने समझ लिया कि जीवन का असली सुख केवल पैसा कमाने में नहीं, बल्कि अपनों के साथ बिताए गए पलों और प्रकृति के करीब रहने में है।

उसने तय किया कि चाहे वह शहर में रहे, लेकिन गांव की सादगी, प्रेम और शांति को हमेशा अपने जीवन का हिस्सा बनाए रखेगी।

सीख:
"सच्ची खुशी वहीं मिलती है, जहां मन को शांति, रिश्तों में अपनापन और प्रकृति का साथ मिलता है। गांव की सादगी ही जीवन की सबसे बड़ी दौलत है।" 🌿🌾

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now