रामकृष्ण हरी
जितक नामचिंतन होईल तितक देवावरच प्रेम वाढत जात. आणि विषयावरच कमी होत. कारण ज्याप्रमाणे स्मरणातून प्रेम उत्पन्न होत,त्याप्रमाणे प्रेमातून स्मरण उत्पन्न होत. विशेषत: आत्म्याबद्दल,देवाबद्दल. कारण देवाबद्दल प्रत्येकाच्या अंत:करणात प्रेम आहेच. ज्याच्या अंत:करणात भक्ति नाही असा जिवच नसतो. कारण आत्मा म्हणजेच देव आहे. आणि आत्म्यावर प्रेम नाही आसा कोण आहे...? फक्त त्याच्या आड आलेल असत ते मी आणि माझ... *नामस्मरणाने मी-माझ कमी झाल की आत्म्यावरचं प्रेम उत्पन्न होतच होत.* M.Mali.