good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful good quote can lift spirits and rekindle determination. good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

good bites

####Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद
,,,, ॐ हमारी तमन्ना ॐ

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
** पंतप्रधान नरेंद्र मोदीजी का देशवाशीयो को संदेश **

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
??? हमे नाझ है हिंदुस्थान आझादी दिनपर ???

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
! ! भगवंताचे नामस्मरण भक्ती । ।
*? *नामसाधना पुष्प*?*

*मानवी जीवनात जो भगवंताचे नामस्मरण करता करता प्रपंच करतो. त्याच्या प्रपंचात मी आहे. असे भगवंत म्हणतात*.
*जो समाधानी आहे त्याच्या अंत:करणात मी आहे*.
*जो अन्नदान करत आहे. त्याच्या घरात अन्नपुर्णा म्हणून मी आहे*
*जो नि:स्वार्थी प्रेम करतो त्याच्या ह्रदयात मी वास करत आहे. असे भगवंत सांगतात, तेव्हां तो आपल्या जवळ राहावा असे वाटत असेल तर भगवंताचे नामस्मरण करत रहा*.

+++ ??रामकृष्णहरि ?? +++

#####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
%% सर्वाना सकाळच्या शुभेच्छा %%

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
??? सद्गुरु चरण सेवा ???
*●| श्री गुरुदेव दत्त |●*

जेव्हा आपण गुरुचरणीं येतो, येतो म्हणजे आपण येत नाही! "तो" भगवंत आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला गुरुचरणीं "पाठवतो," तेव्हा अनन्य भावाने आपण तिथे स्थिर राहिले पाहिजे. एकदा स्थिर झालो की आपले कर्तव्य असते की आपण गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवणे, गुरुंची सेवा करणे, गुरुंनी दिलेली साधना "नित्यनेमाने" करणे, त्यामधे खंड पडता कामा नये, तसेच शक्यतो वेळ चुकवू नये, कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो, "गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहात असतात". ही भावना एकदा का मनामधे रुजली की साधनेमधे सातत्य आपोआप येऊ लागते. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये. अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्याप्रती दयाभावना आहे हे लक्षात असू द्यावे. बाकी गुरुंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. भगवंताप्रती आपला कसा दृढ होईल हेच ते पाहात असतात. आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणीं दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही, पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याबरोबर ते असतातच, फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहातात. आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहात असतात, आपली "निष्ठा" कुठे डळमळत तर नाही ना! त्यामुळे सदैव त्याचे स्मरण करून आयुष्यात घडणा-या प्रसंगांना सामोरे जावे. आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण, विचार यांना आपणच सांभाळायचं आहे. ते कुठेही, केव्हांही गैर असता कामा नये. आपल्या आचरणांतून आपले "गुरू" इतरांना समजले पाहिजेत. इतकं जर जमलं तर गुरू आपल्यावर कृपा करतीलच. त्यांना आपल्याकडून "काय" हवं आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि आपले आचरण आपण त्याप्रमाणे सुधारू त्यादिवशी आपण गुरुचरणीं खरे स्थिर झालो असं समजायला हरकत नाही.

*** श्री गुरुदेव दत्त ***
-----------------------------------------------

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" A Nice Day "