नदि पोचते सागराजवळ,
भीती वाटते तीला सागरात जाण्याची,
बघते मागे वळून केलेला प्रवास डोंगरमाथ्यातुन, जंगल, खेड्यातुन ,
वाट खाचखळग्याची,
आणि आता समोर सागर ,
परतता नाही येणार आत गेल्यावर,
पण आता जावे तर लागणार,
मागे फिरता नाही येणार ,
धैर्य एकवटून करावा लागणार प्रवेश ,
तरचं होईल भीतीचा नाश ,
कळणार तेव्हा तीला तीच बनणार आहे
विशाल सागर
gs