ज्या वेक्तीजवळ कोणत्याही प्रकारची कौशल्य नसते, आणि तो कोणत्याही प्रकारच काम करत नाही त्याला समाजामध्ये कोणीही किंमत देत नाही म्हूणून माणसाचा जन्म हा एकदाच असतो आणि नाव पण एकदाच असत म्हूणून माणसाने कौशल्य आत्मसात करून घ्यावे त्यात तो त्याच नाव कमवू शकतो आणि समाजामध्ये त्याची किंमत ....