Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*??‼आनंदी सकाळ ‼?*

*?प्रार्थनेला यश देणारी?*
*✍'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः' हे आमच्या सनातन संस्कृतीचे ब्रीद.*
*✍जगातील सर्वजनच काय पण सर्व प्राणीमात्रांनीही आनंदाने जगावे ही आमची मनीषा. या देशाने कधी कुणावर आक्रमण केले नाही. शांतता प्रिय देश ही आमची ओळख.*
*✍या देशाचा आदर्श श्रीकृष्ण. "फळाची अपेक्षा न करता निष्काम कार्य करा" ही त्याची शिकवण.*
*✍अधर्माने कहर केला तर त्याचा विनाश करण्यासाठी मी अवतार घेईल हे त्याचे गीतावचन.*
*✍हे कृष्ण भक्तीगीत १९६५ साली प्रदर्शित झालेल्या 'खानदान' चित्रपटातील.*
*??त्याच कालावधीत भारतावर पाक ने आक्रमण केले. हा देशाला मोठाच धक्का होता. हे युद्ध जवळपास सहा महिने चालले यामुळेच कदाचित गीतकार राजिंदर किशन ह्या गीतात प्रश्न करीत आहेत की..*
*✍आम्हाला रक्षणाची हमी देणारा तो कन्हैया कुठे आहे ? फारच वेळ लावला त्याने यायला.*
*अखेर ह्या युद्धात पाकला भारताने अशी अद्दल घडवली की त्यांना लाहोर पर्यंत मागे हटवले.पण त्यामुळे भारताच्या अतुलनीय शौर्याची जगाला ओळख झाली.*
*??उशिरा येण्यामागेही ही कृष्णनीती असावी. २३ सप्टेंबर ६५ ला भारताच्या विजयानंतर हे युद्ध थांबले. जगातील कुणाच्या अधेमधे नसणारा..*
*??सहिष्णू.. शांतताप्रिय देश प्रसंगी अचाट पराक्रमाने युद्ध जिंकूही शकतो असा नावलौकिक भारताचा जगात झाला.*
*✍ज्या दिवशी भारताने पाक वर विजय प्राप्त केला त्याच दिवशी २३ सप्टेंबर १९६५ ला हा 'खानदान' चित्रपट प्रदर्शित झाला. व्याकूळतेने केलेला कृष्णाचा धावा कामी आला. *
*?परमेश्वर संकट पाठवतो पण परिक्षा घेत त्यातून नाव पार करुनही देतो.*
*✍उलट नंतर प्रगतीचा राजमार्गही प्रशस्त करतो..*

?????????

*_बड़ी देर भई नंदलाला_*
*_तेरी राह तके बृजबाला_*
*_ग्वाल-बाल इक-इक से पूछे_*
*_कहाँ है मुरली वाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला_*

*_कोई ना जाए कुञ्ज गलिन में,_*
*_तुझ बिन कलियाँ चुनने को_*
*_तरस रहे हैं जमुना के तट, धुन मुरली की सुनने को_*
*_अब तो दरस दिखा दे नटखट, क्यों दुविधा में डाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला..._*

*_संकट में है आज वो धरती, जिस पर तूने जनम लिया_*
*_पूरा कर दे आज वचन वो, गीता में जो तूने दिया_*
*_कोई नहीं है तुझ बिन मोहन, भारत का रखवाला रे_*
*_बड़ी देर भई नंदलाला..._*

?????????

*गीत : राजिंदर किशन* ✍
*संगीत : रवि*
*स्वर : महंमद रफी*
*चित्रपट : खानदान (१९६५)*

*?सुमंगल प्रभात?*
??‼विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ‼?

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111166282
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now