पायात चप्पल घालून फिरणाऱ्याला जमिनीची धग जाणवत नाही, घरात सपाता घालून फिरणाऱ्याला फरशीवरची कचकच आणि धूळ जाणवत नाही त्याचप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून सत्य-असत्य, नीती-अनिती, सनदशीर-नियमबाह्य याची चाड न बाळगता चालणाऱ्याला वास्तव आणि शाश्वत याची कदापि जाणीव होत नाही, मी चालतो, वागतो तोच मार्ग सत्य, नीती आणि सनदशीर आहे ह्या भ्रामक विश्वासात तो सतत जगत असतो.
©संजय उपासनी.