मुंबईतील उत्सवाचा उगम गिरगावातील केशवजी नायक चाळ येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने झाला आहे, ज्यांनी १८९३ मध्ये पहिला 'सार्वजनिक' गणेशोत्सव सुरू केला . भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा मिळावा म्हणून हा उत्सव करण्यात आला.
आज एकत्र येण्याऐवजी देवच घराघरात आणि मंडळाने वाटून घेतला अस वाटायला लागले आहे. 😔

-Prof. Krishna Gaware

Marathi Religious by Prof. Krishna Gaware : 111896917
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now