ती वस्ती आणि समाज
त्या जे काम करत आहेत ते समाजाच्या नजरेत कितीही घाणेरडं असलं तरी ते खुप थोर कार्य आहे.त्यांना परिस्थितीमुळे हे काम करावं लागतंय, पण आज त्यांच्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या घरातील आई-बहिणी सुरक्षित आहेत. नाहीतर...त्या नसत्या तर वासनांधानी काय परिस्थिती निर्माण केली असती?