अपेक्षांचं ओझं कधी उतरतचं नाही,डोळ्यांपाठच्या आशा कधी संपत नाहीत,तो धावतो मनाच्या गतीने,पण कधीतरी त्याच मनाच्या विश्रांतीसाठी भांडणार त्याचच मन त्याला भार वाटू लागतं..असंख्य टाचणीदायक वेदनांचा भार..!!

-Mana

Marathi Quotes by Mana : 111943087
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now