नियती ना कुणाला कळली, ना कुणाला वळवता आली. पण एवढं नक्की, ती कुणावर कधीच अन्याय करत नाही!! जे ज्याचं असतं त्याला ते भेटतच, तुम्ही कितीही तिला अडवण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी निसर्ग नियम बदलले तरी चालतात, पण ती तिचं काम चोख करते .
अशाच नियतीच्या विळख्यात सापडलेल्या तीन जीवांची कथा .
"ऋतू बदलत जाती.....!!"

पुनर्जन्मावर आधारित आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल.
लवकरच पहिला भाग प्रकाशित होईल.

-शुभा.

Marathi Book-Review by शुभा. : 111848549

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now