लिहायच बरच काही असत
लिहताना मात्र सुचत काही च़ नाही
सांगायच बरच काही असत
पण बोलतांना शब्द सापडत नाही
मन मात्र हजारो प्रश्न घेऊन उभ असत
पण नेमका प्रॉब्लम काय कळत काही च़ नाही
कधी कधी वाटत असं की सोडून द्याव सगळ
पण ते सोडून देताना त्या व्यक्ती साठी जीव मात्र तुटत असतो खूप
आयुष्य रुपी कोड मरताना तरी उलगडत का
की जगण्याची इच्छा असूनही..आयुष्य दूर घेऊन जात स्वःता पासून
खरंच आयुष्य म्हणजे आहे तरी काय
जवळच्या माणसांचं जाण पाहण की
त्याचं माणसाच्या आठवणीत तडफडत राहण
ती व्यक्ती आयुष्यात असती तर किती छान झालं असत
असं बोलतो पन त्या व्यक्ती शिवाय जगन म्हणजे अशक्य असत ..खरंच आपल्या माणसांपासून दूर असन खूप कठीण असत

Marathi Questions by Mohini Gavas : 111049881
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now