Quotes by Rahul in Bitesapp read free

Rahul

Rahul Matrubharti Verified

@rahul.9970
(40)

aadmi musafir hai,
aate jate raste me yaade chhod jata hai...🌼

......टाळले जाणे ही भावना सर्वाधिक दुःख दायक असते.

... भावनात्मक पातळीवर स्वतच्या मनाला ,आपल्या विचारांना कधी कधी आपणही न्याय देऊ शकत नाही.अनेक प्रकारच्या उपायांची योजना अनेक तत्त्वज्ञ यांनी केलीय ,
पण आपल्याला नेमक काय लागते हेच स्पष्ट होत नाही.
म्हणूनच म्हटले जाते की,
ज्याच्या त्याच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी असते.

Read More

....भावना संपन्न जो लोग होते है,
वह अपनी दिनचर्या में होने वाली जरा सी बात पर भी ,
अत्यंत भावुक और विचारमग्न हो जाते है।
जिस बात के लिए वह जिम्मेदार भी नही हो
लेकिन खुद को ही मन ही मन में दोषी मानते है।

Read More