दंगा नावाची ही पुस्तक वाचकाच्या हातात देतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक तमाम शोषीत हिंदू मुस्लिम व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा ही दंग्याचीच आहे. नागपूरमध्ये असाच दंगा उसळला होता. तीच पाश्वभुमी लक्षात घेवून काल्पनिक पद्धतीनं ही दंगा नावाची पुस्तक तयार झाली आहे. सध्या देशात वाद आहेत. काही ठिकाणी धर्मावरुन वाद आहेत तर काही ठिकाणी भाषीक वाद आहेत. धार्मिक वाद हे नेहमीच होत असतात व ते आपण या देशात जेव्हापासून आपले पुर्वज माकड अवस्थेतून मानव अवस्थेत जमीनीवर राहायला आले. तेव्हापासूनच पाहात आहोत. जसे, आर्य व द्रविड वाद, बौद्ध, जैन व वैदिक वाद, हिंदू मुस्लिम वाद. पुर्वीपासूनच असे वाद चालायचे. आज त्यात एका नवीन वादाची तेवढी भर पडली. ज्याला भाषीक वाद म्हणतो. आज देशात धार्मिक वाद, राज्यात भाषीक वाद, समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार वाद घोटाळा, नोकरीतील खाजगी वाद, तसेच कुटूंबातील पती पत्नींचे वाद सतत चालत असतात.
दंगा - भाग 1 व 2
१ दंगा पुस्तकाविषयी थोडंसं. दंगा नावाची ही पुस्तक वाचकाच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक तमाम शोषीत हिंदू मुस्लिम व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा ही दंग्याचीच आहे. नागपूरमध्ये असाच दंगा उसळला होता. तीच पाश्वभुमी लक्षात घेवून काल्पनिक पद्धतीनं ही दंगा नावाची पुस्तक तयार झाली आहे. सध्या देशात वाद आहेत. काही ठिकाणी धर्मावरुन वाद आहेत तर काही ठिकाणी भाषीक वाद आहेत. धार्मिक वाद हे नेहमीच होत असतात व ते आपण या देशात जेव्हापासून आपले पुर्वज माकड अवस्थेतून मानव अवस्थेत जमीनीवर राहायला आले. तेव्हापासूनच पाहात ...Read More
दंगा - भाग 3
३ मुलांच्या आत्महत्या...... मुलांचा बौद्धिक विकास खुंटविण्याला जबाबदार घटक आहेत. ज्यात शिक्षक, संस्थाचालक, सरकार आणि पालकांचा समावेश आहे. शिक्षक यासाठी जबाबदार की तो शिकवतो. त्याचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येतो. ते जर चांगले शिकविणारे असले वा त्यांचं त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलं समजत असेल तर तो विद्यार्थी शत प्रतिशत बौद्धिक ज्ञान हस्तगत करु शकतो आणि शिक्षकांचं शिकवणं जरी चांगलं असेल आणि ते त्या विद्यार्थ्यांना अजिबात समजत नसेल तर त्याच्यातील बौद्धिक ज्ञानाची खिल्ली उडत असते. त्यातच त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे समजत नसेल तर त्याला शिक्षणाबद्दल असुया वाटायला लागते व तो बौद्धिक दृष्टीनं शिक्षणातून मागे ...Read More
दंगा - भाग 4
३ मुलांच्या आत्महत्या...... मुलांचा बौद्धिक विकास खुंटविण्याला जबाबदार घटक आहेत. ज्यात शिक्षक, संस्थाचालक, सरकार आणि पालकांचा समावेश आहे. शिक्षक यासाठी जबाबदार की तो शिकवतो. त्याचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येतो. ते जर चांगले शिकविणारे असले वा त्यांचं त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलं समजत असेल तर तो विद्यार्थी शत प्रतिशत बौद्धिक ज्ञान हस्तगत करु शकतो आणि शिक्षकांचं शिकवणं जरी चांगलं असेल आणि ते त्या विद्यार्थ्यांना अजिबात समजत नसेल तर त्याच्यातील बौद्धिक ज्ञानाची खिल्ली उडत असते. त्यातच त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे समजत नसेल तर त्याला शिक्षणाबद्दल असुया वाटायला लागते व तो बौद्धिक दृष्टीनं शिक्षणातून मागे ...Read More