हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली. पैरी घरी जायला निघाल्यावर बाबी म्हाजन म्हणाला, “ आता चार सहा दिवसानी दोगा जणां येवा नी सगळी भांडी पेटाऱ्यात सोयन् भरून ठेवा.” भाताची तपेली, आमटी भाजीचे टोप, ओगराळी, पितळ्या नी शंभर माणसांचा ताट, वाटी, तांब्या -पेला असा देवस्थानच्या मालकीचा भांड्यांचा संच होता. उत्सवापूर्वी पेटारे खोलून सगळी भांडी घासून घेतली जात आणि समाराधना झाल्यावर आठ दहा दिवसानी सगळी भांडी पुन्हा पेटाऱ्यात भरून ठेवली जात. त्यावर्षी समाराधना झाल्यावर चार दिवसानी बाबी म्हाजन पुजा करायला देवळात आला. तो दार उघडून आत आला नी पहातो तर सभामंडपाच्या कोपऱ्यात उपडी घातलेली सगळी भांडी गायब झालेली. त्याच पावली घरी जावून त्याने ही गोष्ट घरच्यांच्या कानी घातली.
जागृत देवस्थानं - भाग 1
हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली. पैरी घरी जायला बाबी म्हाजन म्हणाला, “ आता चार सहा दिवसानी दोगा जणां येवा नी सगळी भांडी पेटाऱ्यात सोयन् भरून ठेवा.” भाताची तपेली, आमटी भाजीचे टोप, ओगराळी, पितळ्या नी शंभर माणसांचा ताट, वाटी, तांब्या -पेला असा देवस्थानच्या मालकीचा भांड्यांचा संच होता. उत्सवापूर्वी पेटारे खोलून सगळी भांडी घासून घेतली जात आणि समाराधना झाल्यावर आठ दहा दिवसानी सगळी भांडी पुन्हा पेटाऱ्यात भरून ठेवली जात. त्यावर्षी समाराधना झाल्यावर चार दिवसानी बाबी म्हाजन पुजा करायला देवळात आला. तो दार उघडून आत आला नी पहातो ...Read More