अखेरची मंगलाष्टकं झाली तसं सर्वांनी अक्षता टाकल्या. नंतर अनघा आणि अनय ने एकमेकांना वरमाला घातली. आणि टाळ्यांच्या गजराने मांडव गजबजला..... त्यानंतर गुरुजींनी पुढचे विधि उरकले..... एका तासानंतर सर्व विधि आटोपले आणि लग्नं कार्य समाप्त झाल्याचे गुरुजींनी सांगितले..... लग्नं कार्य आटोपताच आलेल्या सर्व पाव्हण्यनी नवरा नवरीला आणलेले आहेर वैगरे दिले. नंतर नवरा नवरी सोबत बाकी नातेवाईक जेवले मग पाठवणीची वेळ आली....
लग्नगाठ - 1
अखेरची मंगलाष्टकं झाली तसं सर्वांनी अक्षता टाकल्या. नंतर अनघा आणि अनय ने एकमेकांना वरमाला घातली. आणि टाळ्यांच्या गजराने मांडव त्यानंतर गुरुजींनी पुढचे विधि उरकले..... एका तासानंतर सर्व विधि आटोपले आणि लग्नं कार्य समाप्त झाल्याचे गुरुजींनी सांगितले..... लग्नं कार्य आटोपताच आलेल्या सर्व पाव्हण्यनी नवरा नवरीला आणलेले आहेर वैगरे दिले. नंतर नवरा नवरी सोबत बाकी नातेवाईक जेवले मग पाठवणीची वेळ आली.... अंतराला थोडी भीती तर होतीच शिवाय लग्नाला च ती काका काकूंच्या ...Read More
लग्नगाठ - 2
संध्याकाळी अनय घरी आला तशी आर्वी धावतच अनय जवळ गेली... अनय ने तिला वार उचलेले एक पापा घेतला... त्याने लागेल पहिलं तास विचारलं हे काय झालं .?? मनीषा ताई म्हणाल्या खेळता खेळता पडली ..... मग मनिषताईनी अनघाने कस काळजी घेतली ते सांगितला...अनघा आतमध्ये बसलेली म्हणून तिला काही ऐकू येत नव्हत.... थोड्या वेळानं अनघा बाहेर आली तिने पाहिलं की आर्वी आणि अनय एकमेकांशी खेळत मस्ती करतं होतें.... तिला खूप छान वाटत होतं... अनघा ल बघून ती तीच्या जवळ आली आणि तिला खुणेनेच खाली बसायला लावल .... नंतर ती खेळणी काडून तिला खेळायला सांगत होती .... ...Read More