" ब्रेकिंग न्यूस " "असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या राज्यांमधून कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे. बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर आडवी झाली . या सगळ्या मीडिया प्रकरणामुळे पोलीस बिनाफुकट बदनाम होत आहे असे तिला वाटले.
Miss'tery - भाग 1
" ब्रेकिंग न्यूस ""असे कळले आहे कि, भारतातील आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, करणाटका या कित्येक मुली,बायका, छोटी मुलं ही सगळी बेपत्ता असल्याचे समोर येत आहे.ही सगळी गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलीस लोकांनी काही शोध वैगरे घेतला का नाही याचा सवाल आता पूर्ण भारत करत आहे.बेपत्ता असलेली काही जने ही गरीब कुटुंबातली आहे, काही श्रीमंत घराण्याची आहेत आणि काही सामान्य घरातली आहेत.प्रॉपर कोणाला टार्गेट करण्यात आले का नाही हे सध्या अस्पष्ट.या लोकांचे काय केले जाते हे अद्याप माहिती नाही.हे कोन्ही केले याचा शोध अजून घेतला गेला नाहीये.....". टीव्ही बंद करत इन्स्पेक्टर आरोही सरपोतदार सोफ्यावर ...Read More
Miss'tery - भाग 2
Aaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa" या चित्काराने संपूर्ण रूम शहारले. त्या ओरडण्यात दुःख दुथडी भरून वाहत होते. ती देवाला न्यायसाठी साकडे घालत होती."Ahhh"या स्वप्नातून आरोही ताडकन जागी झाली.घामाने डबडबलेली होती ती. ते स्वप्न तिला पुन्हा पडून गेले. तिचा भूतकाल तिला सोडत नव्हता.असे वाटत होते कि तो भूतकाळ तिच्या सावलीला म्हणत होता.आरोही:- आई - बाबा, मिनू हा अंधार कितीकाळ माझ्या मागे राहील.तुम्ही गेलात ह्याचा त्रास मला अजून होतो. आणि हा भूतकाळ ते सारखं रिप्ले करून माझे ताण आणखी वाढावंत असतो. केव्हा ही भुयार संपेल? केव्हा मी शांततेने जगू शकेल?एका कोपऱ्यातून हळूच आवाजात भूतकाळ(भूतकाळ:- जेव्हा तुझा बदला पूर्ण होईल आणि या तिघांला आणि मुख्य तुला ...Read More
Miss'tery - भाग 3
अभय रागात पोलीस स्टेशन च्या बाहेर आपल्या जीप जवळ आला." uughhh damnnnn.त्या म्हाताऱ्याला जास्तच पंख फुटले आहेत. मोठा आहे म्हणून सोडले नाहीतर मग कधीच बेदखल केले असतं इथून.पण जर मी हे केले असते तर मग कोण्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नस्ता, आणि मला हे नको आहे. सो मग calm down, calm down ." चेहऱ्यावर एक मंद हास्य चिकटवून तो आपल्या कामाला रुजू झाला.आरोही leave घेऊन आपल्या घरी निघाली. तिची बस आली म्हणून ती पटकन धावत गेली आणि पकडली एकदाची बस! बस मध्ये चडल्यावर तिने लगेच तिकीट काढले आणि एका जागेवर जाऊन उभे राहून दुर्गाला फोन लावला." हॅलो दुर्गा, मी निघाले ...Read More
Miss'tery - भाग 4
आरोही आणि दुर्गा घरातील कामे आवरत होत्या. आरोहीचा फोन वाजला. तो तिचा कॉलेज मित्र होता. तो पण पोलीस होता दुसऱ्या ब्रांच ला होता.तिने फोन पाहिला. ती खूप खुश झाली त्याचे नाव वाचून. तो शुभम होता. DSP. शुभम माने. तिचा जिवलग एकुलता एक मित्र. तिने लगीच फोन उचलला.समोरून आवाज आला." काय इन्स्पेक्टर बाई. लक्षात आहे कि नाही आम्ही. कि विसरलीस? "" तुला कसे विसरेल मी, . ओह सॉरी तुम्ही DSP झालात. विसरले मी. शुभम sir. कसा आहेस?"" विचारपूस करायला ये या पत्त्यावर. लिहून घे" ती मस्करी म्हणून म्हणाली " हा ठीके सांगा "."Inspector. आरोही सरपोतदार ह्यांचे पोलीस स्टेशन.... "" हा... ...Read More
Miss'tery - भाग 5
" ऐका, मी दुर्गाला सगळी हकीकत सांगते.आलेच मी."ती फोन करायला बाहेर गेली.इथे अभय आणि शुभम तो पत्ता वाचून विचारात होते. जणू तो पत्ता काहीतरी त्यांला वेगळेच सांगू पाहत होता." नाव खूप वेगळे नाही का अभय? असे वाटते मुद्दाम हे नाव ठेवले आहे कोणत्यातरी वेगळ्या कारणांनी. "" असेल पण माहित नाही हो. कदाचित असेच ठेवले असेल. जाऊन विचारूया तिला म्हणता तर "आरोही आता आली. ती म्हणाली कि दुर्गाने परमिशन दिली त्या तिघांला." कधी येणार आहात ते विचारते ती."" आपली ड्युटी संपल्यावर जाऊया का. जवळच आहे ही जागा. आणि आपण तिघे एक leave घेऊया या कामासाठी. आपल्या सिनियर्स ला तसे लेटर ...Read More