समर्थ कथा कथेचे नाव : अभद्रासी आमंत्रण.... समर्थ कृनालांना दूपारचा आराम म्हंणून कधी मिळालाच नाही, कधी कधी तर रात्री- अपरात्री सुद्धा त्यांना भक्तांना संकटातून निवारण्याकरीता जाव लागत असे - संकट कधी सांगून थोडी येत असे ? कोणाला पिंपळावर मुंजा धरे, तर कोणाला विहिरीत पडून मेलेली नयना हड़ळ झपाटे. कुणावर करणी, जादू टोणा, भानामती, मुठ मारण झालं , तरी संकटकर्ता, बधित ईसम अवलिये समर्थ कृनालांकडे येत असायचा.. ! मग समर्थ काही काही उपाय सांगत , ह्या वाटेतून जाऊ नको, ही विभुती घे रात्री दरवाज्यात टाक , कपाळाला लाव - पिंपळाच्या खाली तांदळाच्या गोळ्यांचा नैवेद्य ठेव.. असेच