सायबर गुन्हे सुरक्षा होईल?

  • 171
  • 51

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षा होईल?          आपण जीवन जगत असतो. असं जीवन जगत असतांना नेहमी संकटं आपल्या पाचवीला पुजलेलेच असतात. त्यावर आपण मात करीत करीत मार्ग काढत असतो. ज्यासाठी आपल्याला निर्ण घ्यावेच लागतात. कधी ते निर्णय फसतात.          म्हणतात की मेहनत करावी व मेहनतीचं खावं. परंतु आपण पाहिलं की मजूर वर्ग हा अति मेहनत करीत असतो. परंतु त्याच्या मेहनतीच्या स्वरुपात त्याला फळ मिळते का? याचं उत्तर नाही असंच येतं. परंतु जे लोकं मेहनत करीत नाही. त्यांना कष्ट न करताही सारं मिळतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे त्याचं नशीब. त्याच्या नशिबात जे लिहिलेलं असेल ते मिळत