मुलांचा उपद्व्याप जीवघेणाच? मूल...... मल जन्मास आल्यानंतर त्याला मोठे करीत असतांना फार मोठं आव्हान पालकांसमोर उभं असतं. ते मूल जर वात्रट वा मस्तीखोर असेल तर जास्त कटकटी निर्माण होत असतात. कारण आपलं मूल इतर मुलांसोबत जेव्हा कोणतेही खेळ खेळतं. त्यावेळेस ते मूल काहीतरी कारणावरुन घरी गाऱ्हाणी आणत असतं. ती गाऱ्हाणी सोडवता सोडवता पालकांच्या नाकीनव येत असतं. जसं एखाद्या मित्रासोबत भांडण होणं. असं भांडण झाल्यावर ज्यांच्यासोबत भांडण होतं. ते मूल व त्या मुलांचे मायबाप घरी येत असतात. कधीकधी घराकडे मूल आईवडिलांचं लक्ष नसतांना असे उपद्व्याप करतं की ज्यातून ते एखाद्या गुंडात फसतं. अशावेळेस