१विवाह पुस्तकाच्या निमित्याने विवाह नावाची माझी ही एकशे सहावी पुस्तक. वाचकांसमोर प्रदर्शित करतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक नाही तर एक जीवनातील सार आहे. प्रत्येक चरित्राला लागू होईल असाच विषय यात आहे. परंतु त्या साराला काल्पनिक जोड दिली आहे. या पुस्तकाचं कथानक थोडक्यात मांडणं मी गरजेचं समजतो. लोकं विवाह करतात. ज्यात उद्देश असतो मुलं जन्मास घालणं व आयुष्यात शेवटपर्यंत सोबत राहाणं. परंतु अलिकडील काळात करारानुसार विवाह होतात. शेवटपर्यंत सर्वजण सोबत राहात नाहीत व विवाह तुटतो. हे जीवन आहे व जीवन जगत असतांना लोकं विवाह करतात. विवाह हा