चक्रव्यूह

  • 567
  • 195

"चक्रव्यूहाच्या पलीकडचं आयुष्य" सौ तृप्ती देव भिलाई लग्न... दोन व्यक्तींमधलं नातं. पण आपल्या समाजात, बाईसाठी ते फक्त दोन व्यक्तींमधलं राहत नाही. ती एकाएकी 'घर' बनते, 'संसार' उभारते आणि नकळतपणे एक चक्रव्यूहात अडकते. हसतमुखाने, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सर्वांच्या गरजा पूर्ण करत राहते. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या स्त्रीची कथा स४माजाला नेहमी झणझणीत वाटते… कारण ती सोपी नसते."कविताच्या चहा" पासून सुरू झालेली गोष्ट… आणि रोजची सकाळ. आणि सकाळ संपते तो संध्याकाळ"संध्याकाळी ५ वाजता माझं सगळं घर परत म्हणायचं, 'कविता, एक कप चहा होईल का?'"कविता जोशी. पुण्यात राहणारी एक ३५ वर्षांची स्त्री. तिचं लग्न एका मध्यमवर्गीय, सुसंस्कृत कुटुंबात झालं. नवरा,