थंडीचे दिवस होते. विराज आणि त्याचे तीन मित्र टेªकिंगसाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर जंगलाजवळ एका उंच डोंगराच्या पायथ्याषी पोहोचले आणि त्यांनी तिथेच तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. चंद्राच्या शीतल प्रकाषात झाडांची सावली एकमेकांत मिसळून अजब आकृत्यांसारखी दिसत होती. पक्ष्यांचे आवाजही बंद झाले होते, फक्त झाडांच्या पानांवर वाÚयाची सळसळ ऐकू येत होती.रात्रीचे अकरा वाजले असतील. रात्री जेवण झाल्यावर शेकोटी पेटवून सगळे जण गप्पा मारत बसले. तेवढयात जंगलाच्या आत कुठेतरी एक विचित्र किंकाळी ऐकू आली. सगळयांच्या अंगावर काटा आला. कोण असेल? रोहन भीतीने कुजबुजला. कुणालाही उत्तर देता आलं नाही. त्याचवेळी समोरच्या झाडामागे एक हलकिषी हालचाल दिसली. विराजने टाॅर्च त्या