संध्याकाळी अनय घरी आला तशी आर्वी धावतच अनय जवळ गेली... अनय ने तिला वार उचलेले एक पापा घेतला... त्याने डोक्याला लागेल पहिलं तास विचारलं हे काय झालं .?? मनीषा ताई म्हणाल्या खेळता खेळता पडली ..... मग मनिषताईनी अनघाने कस काळजी घेतली ते सांगितला...अनघा आतमध्ये बसलेली म्हणून तिला काही ऐकू येत नव्हत.... थोड्या वेळानं अनघा बाहेर आली तिने पाहिलं की आर्वी आणि अनय एकमेकांशी खेळत मस्ती करतं होतें.... तिला खूप छान वाटत होतं... अनघा ल बघून ती तीच्या जवळ आली आणि तिला खुणेनेच खाली बसायला लावल .... नंतर ती खेळणी काडून तिला खेळायला सांगत होती ....