गरीबीत हुशारीला किंमत नसते.

  • 423
  • 123

श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते?        *श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते. कारण मुळातच गरीबांच्या घरी जे हुशार जन्मास येतात. त्यांना आपल्या परिस्थितीशीच झगडावे लागते. त्यांच्या गरजा गरीबीमुळं पुर्ण करता येत नाही. मग ती शिक्षण शिकण्याची गरज का असेना, अशातच त्यांचं शिक्षणही सुटलं व ते एखाद्या कामावर वेठबिगार म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हुशारीचा त्यांना काहीच उपयोग होत नसतो. आज देश सुशिक्षीत आहे असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. कारण देशात हुशार जर नसते तर देश आज विकसीत राष्ट्राच्या रांगेत उभा नसता. त्यामुळं देशात चाणाक्ष बुद्धीमत्तेची मंडळी नाहीत असे म्हणताच येत नाही.*            आज